नवी दिल्ली वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशमध्ये मोहरम दरम्यान मोठी दुर्घटना घडली. बंगल्याची गच्ची कोसळून २० जण जखमी झाले आहेत. यामधील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्रप्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील बी तांड्रापाडू गावामध्ये ही घटना घडली आहे.
#WATCH Andhra Pradesh: Portion of a terrace collapsed during a Muharram procession, in B.thandrapadu village of Kurnool district, late last night. 20 people injured. They were later taken to a hospital for treatment. pic.twitter.com/k2tPpsouCC
— ANI (@ANI) September 10, 2019
मोहरमनिमित्त बी तांड्रापाडू गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक पाहण्यासाठी एका बंगल्याच्या गच्चीवर अनेक जण उभे होते. त्यासोबत रस्त्यावर देखील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अशातच बंगल्याचा वरचा भाग कोसळला आणि त्यासोबतच मिरवणूक पाहण्यासाठी उभे असलेले लोकही खाली पडले. गर्दी खूप जास्त असल्यामुळे वरून पडलेले लोक हे खाली उभे असलेल्या लोकांवर पडले.
या दुर्घटनेमध्ये २० जण जखमी झाले. त्यांना ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आणि जखमींवर तत्काळ उपचार सुरु करण्यात आले.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे