नवी दिल्ली : वृत्त संस्था – क्रिकेट आणि राजकारण यामध्ये काहीही होऊ शकते़ कधी कधी आता मॅच हारणार असे वाटत असताना नेमका उलटा निकाल लागत असतो, अशी टिपण्णी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकारणानंतर ते दिल्ली आल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
#WATCH "Anything can happen in cricket and politics. Sometimes you feel you are losing the match, but the result is exactly the opposite. Also, I have just arrived from Delhi, I don't know the detailed politics of Maharashtra,"Union Min Nitin Gadkari on Maharashtra govt formation pic.twitter.com/JB6cfeMRok
— ANI (@ANI) November 14, 2019
Live from "Outlook Business Leading Edge 2019" https://t.co/yGqSdR2kMA
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 14, 2019
नितीन गडकरी हे आज पुण्यात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पुण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेमध्ये पुढाकार घेण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरी यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मुंबईत येऊन त्यासंबंधी चर्चाही केली होती. गडकरी यांनी सांगितले की, राज्यात जरीभाजपाविरहीत सरकार आले तरी भाजपा सरकारने सुरु केलेल्या योजनांवर काहीही परिणाम होणार नाही. आपल्या लोकशाहीत सरकार बदलले जाते. पण, प्रकल्प सुरु राहतात. त्यामुळे कोणतेही सरकार आले तरी सकारात्मक निती आणि विकास योजना पुढेही चालूच राहतील.
Visit : Policenama.com
- तुम्ही रात्री झोपताना केस धुता का ? होऊ शकते ‘ही’ समस्या
- ‘या’ 3 पद्धतीने मनाला ठेवा काबूत, सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी जरूरी
- ‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका
- धुम्रपानापासून दूर राहणारांना जपानी कंपनीकडून ‘या’ सोयी, सवलती
- ‘बॉडीक्लॉक’ बिघडले तर आरोग्यही बिघडते, ‘या’ 5 प्रकारे घ्या काळजी
- एकट्याने जेवण करण्याचे ‘हे’ आहेत 5 धोके ! निर्माण होतात आरोग्य समस्या
- थोडा व्यायाम करा…आणि टेन्शन पळवून लावा, जाणून घ्या खास उपाय