भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर आमनेसामने भिडणार आहेत . भारतातील आणि पाकिस्तानातील देखील क्रिकेट चाहते ज्या दिवासाची प्रतिक्षा करत होते तो दिवस उजाडला आहे. तब्ब्ल सव्वा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महामुकाबला रंगणार आहे . या सामन्याची क्रिकेट वर्तुळात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरूआहे.आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीतला भारत-पाकिस्तान सामना आज दुबईत खेळवण्यात येईल. या स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही संघ नऊ दिवसांत तीनवेळा एकमेकांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bd197eb-bbe1-11e8-a108-0f07be5d184e’]
[amazon_link asins=’B073Z334RT,B07518R5HH,B016F79C78′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ea86be9-bbe4-11e8-ab2a-a5214cd33fb6′]