औरंगाबादमध्ये रात्रभर हिंसाचार

संबंधित घडामोडी:
दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांचा औरंगाबादेत हवेत गोळीबार

दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांचा औरंगाबादेत हवेत गोळीबार
औरंगाबादमध्ये रात्रभर हिंसाचार, दुकाने, वाहनांची जाळपोळ, २५ जण जखमी
औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला
शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.
गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला.
या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते.
दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.