नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे, आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत.
त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे खिसेकापू दंडामुळे धास्तावले असून नागरिक या दंडापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगत आहे. मात्र काही नागरिक आपल्यावर असलेला दंड भरताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सरकारने सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट दंड त्यांच्या खात्यावर टाकण्याचे काम सुरु केले आहे.
अशाच पद्धतीचा एक प्रकार सुरतमध्ये समोर आला असून येथील एका रिक्षाचालकाच्या नावे 256 पावत्या जमा झाल्या असून यामुळे त्याच्या नावावर जवळपास 76 हजार रुपये दंड जमा झाला आहे. शेख मुशर्रफ शेख रशीद असे या रिक्षाचालकाने नाव असून तो 2011 पासून सुरतमध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. इतक्या मोठ्या प्रमाणात दंडाची पावती मिळाल्यानंतर तो ट्राफिक पोलीस आयुक्तांकडे गेला होता. मात्र त्याला तेथे निराशा हाती लागली. दरम्यान, 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात त्याच्या नावावर हा दंड जमा झाला असून हा दंड भरण्याशिवाय त्याच्यापुढे आता कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
Visit :Policenama.com
- अंडी आणि दालचिनी मधुमेहावर आहे गुणकारी औषध, जाणून घ्या –
- ‘इन्सुलिन’चे इंजेक्शन योग्यपद्धतीने घ्या, अन्यथा मधुमेह राहणार नाही नियंत्रणात –
- अर्ध्यावर जीम सोडणे, आरोग्यासाठी आहे गंभीर, जाणून घ्या धोके –
- ‘डाएट’च्या नावाखाली करू नका चूका, अन्यथा आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –
- सकाळी लवकर जाग येण्यासाठी करा ‘या’ गोष्टी, पहाटे येईल जाग –
- ‘या’ फुलांमुळे तुमची त्वचा राहू शकते निरोगी, जाणून घ्या –
- तरुणांमध्ये का बळावतोय ‘उच्च रक्तदाब’! जाणून घ्या कारणे –
- व्यायाम व झोपेसाठी जपानी कर्मचाऱ्यांना मिळतो ऑफिस कामातून ब्रेक, जाणून घ्या –
- सुंदर दिसण्यासाठी एक तास करा योगासने आणि प्राणायाम, जाणून घ्या –