फार्स करणारे उपोषणाला बसले, माजी मंत्री पाचपुतेंचा अभिनेत्री सय्यद यांना टोला
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यामुळे साकळाई पाणी योजना होणारच आहे. मात्र काही लोकांना राजकारण आणि फार्स करायचा असल्याने ते उपोषणाला बसले आहेत. कोणताही चारित्र्यवान कार्यकर्ता आहे की त्यांनी सांगावे मी त्याला दम दिलेला आहे, असे माजी मंत्री भाजप बबनराव पाचपुते यांनी साकळाई पाणी योजनेसाठी उपोषणाला बसलेल्या दीपाली सय्यद यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पाचपुते म्हणाले की, साकळाई पाणी योजनेचे भांडवल करून कुणीही शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळू नये. मला या उपोषणामुळे कोणताही फरक पडणार नाही. कारण मी गेल्या २२ वर्षांपासून साकळाई पाणी योजनेबाबत पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे कोणाच्याही आरोपांकडे मला लक्ष द्यायची गरज नाही, असेही बबनराव पाचपुते यांनी सांगितले. माजी मंत्र्यांनी उपोषण करू नये, असा दम दिल्याचा आरोप सय्यद यांनी दिला होता. त्याला पाचपुते यांनी उत्तर दिले आहे.
- घशाचे इन्फेक्शन एका झटक्यात दूर करतील ‘हे’ उपाय, अवश्य करून पहा
- थंड वातावरणात रोगांचा सामना करण्यासाठी ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय आवश्य करा
- गोड खायला खुप आवडते का ? ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लक्ष
- दुपारी झोपता का ? होऊ शकतात ‘हे’ ४ दुष्परिणाम, वेळीच ही सवय सोडून द्या
- फक्त लिंबू पाण्याने मिळत नाही पुर्ण फायदे, ‘हा’ पदार्थ फक्त चिमूटभर टाका
- ‘ब्रेस्ट इंप्लांट’ सर्जरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
- लिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय
- औषधी गुणांनी भरपूर आहे ‘लेमन ग्रास टी’, रोगांचा धोका होतो दूर
- प्रिमॅच्युअर बेबीला होऊ शकतात ‘या’ समस्या, वेळीच काळजी घेणे गरजेचे
- तिळाच्या तेलात आहे जादू, चमकदार होईल चेहरा, जरूर करा ‘हा’ उपाय