मोबाईल ‘स्विच ऑफ’ झाला तर काळजी घ्या नाही तर होईल बँक अकाऊंट रिकामं
मुरादाबाद : वृत्तसंस्था – सायबर क्राईमवर नजर ठेवणाऱ्या तज्ञ्जांचं म्हणणं आहे की, देशभरात रुजलेल्या सायबर गुन्ह्यांची उलाढाल दोनशे कोटींच्या पुढे आहे. सायबर क्राईममधील वाढते गुन्हे हे सतर्कता आणि दक्षता यांच्या मदतीनेच रोखले जाऊ शकतात. एक लहान चूक तुम्हाला महागात पडू शकते.
गुन्ह्यांची व्याप्ती वाढत आहे
फॉरेन्सिक विंगचे संचालाक आणि सायबर तज्ञ्ज संजय मिश्रा यांच्या मते, तांत्रिक युगात सर्वकाही सोपं आहे. यामुळे सायबर क्राईमची व्याप्ती वाढत आहे. देशात सायबर क्राईमची उलाढाल 200 कोटींच्या पुढे गेली आहे. यात 99 टक्के फायनान्शियल फ्रॉड आहेत.
फोन स्विच ऑफ झाल्यास सावध व्हा
सायबर क्राईम सिम बंद झाल्याची खोटी तक्रार करतात आणि मोबाईल कंपनीकडून झोल करून नवीन सिम मिळवतात. यानंतर त्या व्यक्तीचे एटीएम आणि खात्याचे डिटेल्स मिळवतात. त्यामुळे जर तुमचा फोन अचानक बंद झाला, सीम बंद झालं तर काळजी सावध व्हा. कमी व्याजात कर्जाच्या नावाखालीही अनेक फ्रॉड झाले आहेत.
ही घ्या काळजी
कोणालाही फोनवरून बँक खाते क्रमांक, पिन, इमेल पासवर्ड, नंबर, युजर आयडी अशी माहिती देऊ नका. तपशील न दिल्यानं खातं बंद होईल असं कोणी म्हटलं तर घाबरू नका. लगेच पोलिसांना माहिती द्या. विनाकारण सीम बंद होण्याचा कॉल आला तर लक्ष देऊ नका. वेळोवेळी एटीएम आणि क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदला. कोणालाही माहिती देऊ नका. सायबर कॅफेतही ऑनलाईन देवाण-घेवाण शक्यतो टाळा.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय –
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –