सोलापुरात श्रीगोंदा-बेलवंडी दरम्यान मालगाडीचे 7 वॅगन घसरले, मनमाडमार्गे उत्तर भारताकडे जाणार्‍या बहुतांश गाड्या रद्द

मनमाड : दौंड-मनमाड रेल्वे विभागातील श्रीगोंदा ते बेलवंडी स्थानकादरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले. त्यामुळे मनमाडकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

त्यामुळे मनमाडमार्गे उत्तर भारतात जाणार्‍या बहुतांश रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या पुणे – लोणावळा – कर्जत, कल्याण,  इगतपुरी, मनमाड वळविण्यात आल्या आहेत. त्यात ०२७७९, ०१०३९, ०१०४०, ०२१५०, ००१०३ या गाड्या पुणे लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरीमार्गे मनमाडकडे वळविण्यात आल्या आहेत.