Bigg Boss 15 | करण कुंद्राला वाटू लागली तेजस्वीला गमवण्याची भिती, म्हणाला – ‘शो’ नंतर…’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 च्या घरात व्हिआयपी खेळाडूंची एन्ट्री झाल्यापासून शोमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहे. व्हिआयपी कंस्टेंट्स नाॅन व्हिआयपी कंस्टेंट्सवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत.
काही दिवसांपुर्वी राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेशने (Ritesh) करण कुंद्रा (Karan Kundra) आणि तेजस्वी प्रकाशच्या (Tejaswi Prakash) नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. (Bigg Boss 15) रितेशने करण कुंद्राच्या आणि तेजस्वीच्या नात्याला खोटं असल्याचं म्हटलं होतं. ज्यानंतर बिग बाॅस 15 (Bigg Boss 15) च्या घरात चांगलाच धुमाकूळ झाला. यानंतर काही दिवसांपुर्वी तेजस्वी आणि करण बराच उशिर एकत्र होते.
यावेळी त्यांच्यामध्ये अनेक संवाद झाले. रात्री संवाद साधताना करणने त्याची भिती (Scared) व्यक्त केली. यावेळी तु मला पसंत करते ना, असा सवाल करणने तेजस्वीला केला होता. ज्यानतंर दोघेही भावूक झाले.
यानंतर करणने तेजस्वीला आणखीन एक सवाल करत शोनंतर देखील हे प्रेम कायम राहील का,
असं करणने विचारलं. यानंतर तेजस्वीने मला अशे प्रश्न का विचारत आहे, असं विचारलं. ज्यावर करणने त्याची भिती व्यक्त केली.
यावेळी आता मला तुला गमवण्याची भिती वाटू लागली असल्याचं करणने म्हटलं.
एवढंच नाही तर शो नंतर झटका लागेल आणि तु म्हणशील मी मस्करी करत होते, असं वाटतय.
Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss karan kundra have fear of losing tejasswi prakash says i want to be sure
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Temperature | डिसेंबर अखेर राज्यात थंडीचा कडाका वाढणार, पुण्याच्या तापमानात घट
Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, अग्नीशस्त्र जप्त
Gold Price Today | महाग झाले सोने, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा नवीन दर