[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4c58da5-c6c8-11e8-8a0b-058c1420c0f5′]
एमआयएम, भारिपच्या सभेने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही धास्तावले
या संस्थेतही भाजपाची भ्रष्ट घुसखोरी झाल्यामुळेच शिवसेना रिंगणात उतरली. सेना रिंगणात उतरताच काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम असे एक सर्वपक्षीय पॅनल उभा केले गेले. शिवसेना स्वतंत्र लढूनही १२५० मते तर भाजपाच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीयांना १४५० मते मिळाली. मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, त्यांचे राजकीय अर्थमंत्री हे जणू हाऊसिंग सोसायट्यांची मते विकत घेण्यासाठीच या निवडणुकीत उतरले. शिवसेनेला विजयी होऊ द्यायचे नाही यासाठी भाजपाने पाच कुबडय़ा वापरल्या. त्यामुळे नैतिक विजय हा शिवसेनेचाच झाला आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ef9e55af-c6c8-11e8-9ef6-3f680a9e608c’]