मोठी कारवाई ! PM मोदींच्या आदेशानंतर CBI अॅक्शनमध्ये, एकाच वेळी 150 सरकारी विभागात ‘छापेमारी’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयने आज (शुक्रवार) एक विशेष अभियान राबवून देशभरातील 150 जागांवर आश्चर्यचकारकरित्या तपासणी केली, ही तपासणी त्या ठिकाणी केली गेली जेथून भ्रष्टाचारासंबंधित तक्रारी येत होत्या. हा तपास रेल्वे, खनीकर्म, फूड कॉर्पोरेशन, सार्वजनिक बँकांसह 29 विभागात करण्यात आला. देशातील भ्रष्टाचार संपवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले. या तपासणीत काय काय उघड झाले याची माहिती अजून समोर आली नाही.
The departments covered in the special drive by Central Bureau of Investigation (CBI), where 150 joint surprise checks were conducted, are as follows: https://t.co/sL7v9ViYQV pic.twitter.com/QqyFc12zhw
— ANI (@ANI) August 30, 2019
या विभागांची केली तपासणी –
सीबीआयने ज्या विभागांची तपासणी केली त्या रेल्वे, कोल माइन, मेडिकल संस्था, कस्टम विभाग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ईएसआयसी, परिवहन, डायरेक्टर ऑफ असेस्ट्स, रजिस्टर ऑफिस, इंडस्ट्रीज डिपार्टमेंट ऑफ एनसीटी, जीएसटी विभाग, पोर्ट ट्रस्ट, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, डीएवीपी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या, बँका, वित्तीय संस्था, कृषि, शिपिंग, बीएसएनएल, स्टील, माइन्स अॅण्ड मिनरल्स यांचा समावेश आहे.
The departments covered in the special drive by Central Bureau of Investigation (CBI), where 150 joint surprise checks were conducted, are as follows: https://t.co/sL7v9ViYQV pic.twitter.com/QqyFc12zhw
— ANI (@ANI) August 30, 2019
या शहरांत केली तपासणी –
सीबीआयने दिल्ली, पुणे, मुंबई, नागपूर, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाॅंग, चंदीगड, शिमला, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बेंगळुरु, रांची, गाजियाबाद, डेहराडून, लखनऊ या शहरात तपास केला.
- ‘गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार
- बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार
- द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्ट करा ‘हे’ १० पदार्थ
- शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे
- गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!
- गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या
- कोणत्या आजारांपासून वाचण्यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्या
- हृदय विकाराला वयाची अट नसते : डॉ. ईश्वर झंवर
- ‘हे’ फळ नियमित खाल्ले तर बुद्धी, स्मृती आणि ज्ञानेंद्रियांची वाढते कार्यशक्ती
- रक्ताचा रंग लालच का असतो ? जाणून घ्या रक्तासंबंधी काही रंजक गोष्टी
- दारू पिल्यावर अनेक जण इंग्रजीत का बोलतात ? जाणून घ्या ‘या’ प्रश्नाचे उत्तर