भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात सुरु असलेली भाजपची महाजानदेश यात्रा भुसावळ मध्ये पोहचली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेने ५० विधानसभा मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच उत्तर महाराष्ट्रात यात्रेला मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नेमकं काय म्हणालेत मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत –
उत्तर महाराष्ट्रात यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
तापी प्रकल्पासाठी सहा हजार कोटींची मान्यता
जळगावात २ लाख लाभार्थ्यांना ७८६ कोटींची कर्जमाफी
गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधकांना सुरच सापडलेला नाही, लोकसभेवेळी मोदींना शिव्या देणं एवढंच काम विरोधकांना होत आणि हा अजेंडा फेल झाल्यानंतर आता ईव्हीएमचा अजेंडा सुरु केलाय. मात्र विरोधकांना हे माहित नाही की, आपण परीक्षेत फेल झालो तर त्याला पेन जबाबदार नसतो. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएम बाबत विरोधकांना उत्तर दिल आहे.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा