हैदराबाद रेप केस : आरोपींच्या एन्काऊंटरबाबत सरन्यायाधीश शरद बोबडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
तेलंगणा : वृत्तसंस्था – हैद्राबाद रेप केस मधील आरोपींच्या एन्काऊंटरनंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मोठं विधान करत टीका केली आहे. जोधपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. न्याय कधीही प्रतिशोधाच्या भावनेनं करू नये. न्याय जर प्रतिशोधाच्या भावनेनं केला तर त्याला अर्थ राहणार नाही असं शरद बोबडे म्हणाले.
जोधपूर येथे राजस्थान उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलताना शरद बोबडे म्हणाले, “कोणताही न्याय घाई घाईत करू नये. जर न्याय प्रतिशोधाच्या भावनेनं केला तर त्याचा गाभा नाहीसा होईल.” यावेळी कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही उपस्थिती लावली होती.
CJI SA Bobde in Jodhpur: Recent events in country have sparked off the old debate with new vigour. There is no doubt that criminal justice system must reconsider its position & attitude towards laxity and eventual time it takes to dispose off criminal matters.. (File pic) (1/2) pic.twitter.com/Iwex3sdaXX
— ANI (@ANI) December 7, 2019
हैद्राबादमधील पीडितेच्या पोस्ट माॅर्टेम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. पीडितेला जवळपास 7 तास बांधून ठेवण्यात आलं होतं. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. चौघांनी मिळून तिला टॉर्चर केल्याचाही रिपोर्टमध्ये उल्लेख आहे.
Chief Justice of India Sharad Arvind Bobde in Jodhpur: ..but, I don't think justice can ever be or ought to be instant. And justice must never ever take the form of revenge. I believe justice loses its character of justice if it becomes a revenge. (2/2) https://t.co/BireFyteKU
— ANI (@ANI) December 7, 2019
Visit : Policenama.com
- दुधासोबत ‘या’ ४ गोष्टी कधीही खाऊ नका, हे आहेत ८ धोके, जाणून घ्या
- लसणाचे तेल लावल्यास दूर पळतील डास, ‘हे’ आहेत १० उपयोग
- शारीरिक कमजोरी, लठ्ठपणा दूर करण्यासाठी वेलची गुणकारी, ‘हे’ आहेत ७ उपयोग
- ‘शॉवर’खाली जास्त वेळ बसल्यास होतो ‘हा’ त्रास, या ४ गोष्टी लक्षात ठेवा
- ‘हे’ आहेत ८ चांगले-वाईट चरबीयुक्त पदार्थ, वजन राहील नियंत्रणात
- सूर्यप्रकाश व खेळत्या हवेअभावी वेगाने पसरतात टीबीचे जंतू, ‘या’ ७ प्रकारे घ्या काळजी
- नियमित नारळपाणी प्यायल्यास आजार राहतील दूर, ‘हे’ आहेत ५ फायदे !