दिल्लीत पुन्हा ‘सम-विषम’ फॉर्म्युला, मुख्यमंत्री केजरीवालांची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था- मोठ्या प्रमाणात होत असलेला प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी दिल्लीमध्ये ऑड-ईवन योजना पुन्हा सुरु केली असून 12 दिवस हे चालणार आहे. 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान हि योजना चालणार असून यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये ६ दिवस ईवन नंबर वाल्या गाड्या चालणार असून 6 दिवस ऑड नंबर असलेल्या गाड्या चालणार आहेत.
फटाखे न उडवण्याचा सल्ला
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासाठी दिल्लीकरांना आणखी एक आवाहन केले आहे. दिल्लीत दिवाळीच्या वेळी देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत असते. त्यामुळे यावेळी दिल्लीकरांनी फटाखे न फोडण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात दिल्लीकरांना सरकारकडून मास्क देखील वाटण्यात येणार आहे.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal: Odd-Even vehicle scheme to be implemented from 4th to 15th November, 2019. pic.twitter.com/qVmLChGHsd
— ANI (@ANI) September 13, 2019
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय