धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शेतातून जाण्याच्या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वाद झाला असून मारहाणीत एक शेतकरी जखमी झाले आहे. या प्रकरणी शेतकरी रविंद्र माळी यांनी पोलीसांत तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, शेतकरी रविंद्र दौलत माळी हे खंडलाय गावात शेती करतात. तेथून जवळच असलेल्या बाबुर्ले गावात प्रकाश शिंदे राहतात. शिंदे याचे शेता जवळच काही अतंरावर सावर्जनिक वहिवाटने ऱविंद्र माळी यांना शेतीकडे जाण्याकरीता वाट आहे. गंगाराम त्र्यंबक पाटील यांचे शेताजवळुन जाताना प्रकाश शिंदे यांनी माळी यांना या रस्त्याने जायचे नाही म्हणत धमकावले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर शिंदे यांनी माळी यांच्या वडिलांना काठीने बेदम मारहण केली. या प्रकरणी माळी यांनी पोलीसांत तक्रार केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
- झोपण्यापूर्वी ‘मोबाईल चेक’ करण्याच्या सवयीमुळे होतात ‘हे’ 6 धोके
- ‘चॉकलेट’ च्या पसंतीवरून समजते तुमचे व्यक्तिमत्व, ‘हे’ 5 प्रकार लक्षात ठेवा
- रिकाम्यापोटी चहा घेण्याचे ‘हे’ 4 धोके! वेळीच व्हा सावध!
- लाल कांद्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?
- ‘हेल्दी लिव्हर’ साठी ‘या’ 4 पदार्थांचा आहारात करा समावेश
- तणावग्रस्त असणार्यांनी करावेत ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या फायदे
- हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी ‘या’ 4 तपासण्या करा ! जाणून घ्या 6 लक्षणे