धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पुन्हा एकदा जोरदारपणे हजेरी लावेली. यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी तर गारा पडल्याने शेतमालाचे नुकसान झाले. जिल्ह्यातही सायंकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली. तालुक्यातील शिवारात अचानपणे झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतातील पिकात पाणी साचल्याने पिके खराब झाली आहे.
आमळी गावातील शिवारात सायंकाळी अचानपणे झालेल्या पावसात शेतात काम करणारे शेतकरी रामा ठाकरे वय. 45 यांचे अंगावर अचानपणे विज कोसळुन ते जागीच ठार झाले. नातेवाईकांच्या मदतीने तातडीने त्यांना ग्रामिण कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. उशिरा पर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
Visit : Policenama.com
- बाजारत आली आहेत ‘प्लास्टिकची अंडी’, आरोग्यासाठी घातक, अशा प्रकारे ओळखा
- दररोज साफ करा तुमची जीभ, अन्यथा होऊ शकतो ‘हा’ आजार, जाणून घ्या
- नस अचानक चढल्यावर करा ‘हा’ घरगुती उपाय, मिळेल त्रासापासून सुटका
- पोट भरले म्हणून ढेकर येतो, हा गैरसमज ; खरे कारण जाणून घ्या
- ‘मिसकॅरेज’ची भीती वाटते का ? ‘हे’ प्रभावी उपाय करा… आणि निश्चिंत व्हा
- सावधान ! शारीरीक संबंध न ठेवताही होऊ शकतो लैंगिक आजार, जाणून घ्या
- जेवण केल्यानंतर पोटात गॅस होतो का ? मग तुमच्या आहारात करा ‘हे’ ५ बदल