[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b767f4c-d2c3-11e8-9906-c39df261b4b5′]
राम मंदिर उभारण्यासाठी सरकारनं कायदा करावा – मोहन भागवत
जावेदने ९ सप्टेंबर रोजी ‘तुला संभाजीनगरला दवाखान्यात घेऊन जायचे आहे’, असे म्हणून गाडीत बसवले. पण संभाजीनगरला न नेता त्याने तिला कन्नडला तिच्या मावशीकडे नेले. गाडी दुरुस्त करायची आहे, असे सांगत ते शबानाला मावशीकडे सोडून गेले. काही वेळाने गाडीचे काम कन्नडमध्ये होत नाही असे सांगून चाळीसगावला वडिलांकडे नेले. तेथून जावेद गाडीचालकासह गाडी दुरुस्तीसाठी गेलो पण परत घरी आले नाही. त्यानंतर कन्नड येथील मावसभावाकडून जावेद खंडाळा येथे गेल्याची माहिती मिळताच शबाना, निसार शेख व त्यांची पत्नी असे तिघे रात्री खंडाळा येथे आले. पण ‘मला तू नको आहेस’, असे म्हणून जावेदने तिघांना घराबाहेर काढले. त्यानंतर जावेदने २३ सप्टेंबर रोजी शबाना ऊर्फ सबा हिला मोबाईलद्वारे व्हॉट्सअॅपवर तीन वेळा तलाक असा मेसेज पाठवून बेकायदा तलाक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून जावेद पठाणविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B06XXH82T4,B078TF9V6L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0ae1257-d2c3-11e8-893c-b382d1446811′]