काही महिन्यांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदप्रकरणी देशभरातून मंगळवारी डाव्या विचारसरणीच्या काही लोकांवर अचानक अटकेची कारवाई आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या अटकसत्रावर नाराजी व्यक्त करताना, देशात आता आणीबाणी लागू होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी व्यक्त करत सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
[amazon_link asins=’9380349300,9386025426′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7eeedc4-ab3d-11e8-9fe7-d38b2977f7ab’]
याचा अटकसत्रावर प्रतिक्रिया देताना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते प्रकाश करात म्हणाले, हा लोकशाही अधिकारांवर हल्ला आहे. या लोकांवरील सर्व खटले त्वरीत मागे घेण्यात यावेत तसेच लवकरात लवकर त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.
औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला ५ हजारांची लाच घेताना अटक