धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – आजाराला कंटाळून बोरविहीर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुपडू खंडु पगारे (रविराज काॅलनी, बोरविहीर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सविस्तर माहिती अशी की, सुपडू पगारे हे शेती व्यवसाय करत. त्यांना अनेक दिवसांपासून मधुमेह व पाठदुखी आजाराने ग्रासले होते. अखेर आजाराला कंटाळून त्यांनी घरात कोणी नसताना घरातील किचन मधील छताला दोरी बांधुन गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुका पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- केसांना रोज तेल लावणे असते लाभदायक, मिळते संपुर्ण पोषण, जाणून घ्या
- सावधान ! नेहमी स्वच्छ दिसणाऱ्या ‘या’ ५ वस्तू कधीच नसतात स्वच्छ, जाणून घ्या धोके
- वृध्दावस्थेत ‘या’ वेदना टाळायच्या असतील तर तारुण्यातच करा ‘पादोत्तानासन’
- ‘हे’ ५ पदार्थ चेहऱ्यावर लावण्याची करु नका चुक, त्वचा होऊ शकते खराब
- फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या
- केळ ‘या’ खास पदार्थांसोबत खाल्ले तर होतील ‘हे’ खास लाभ, जाणून घ्या
- शाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा
- आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने धुवा दूधाने केस, होतील ‘हे’ खास फायदे