Big Breaking : सुप्रीम कोर्टानं 3 कृषी कायदे अंमलात आणण्यास दिली स्थगिती

वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं पास केलेल्या 3 कृषी कायदे अंमलात आणण्यास सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी हा निर्णय दिला आहे. त्याचसोबत हे प्रकरण सोडविण्यासाठी एका समितीचं गठण देखील करण्यात आलं आहे. केंद्र सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती मात्र तोडगा निघत नव्हता. त्यामुळे अखेर आज सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वृत्त थोडयाच वेळात