रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज शनिवारी (24 ऑगस्ट) झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या चकमकी दरम्यान डीआरजीचे दोन जवान जखमी झाले असून गोळीबारादरम्यान काही नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या भागात सैन्याने शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे.
#UPDATE Five Maoists have been killed in encounter with security forces in Narayanpur,Chhattisgarh https://t.co/a7hbBZ4Ei7
— ANI (@ANI) August 24, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी नारायणपूर जिल्ह्यात अबुझमाड भागातील जंगलांमध्ये ही चकमक झाली. शोधमोहीमेदरम्यान काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. यात चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. सुरक्षा दलाचे दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- फक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर
- वजन वाढण्याची चिंता आहे का ? ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन
- स्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम
- आपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे ? जाणून घ्या माहिती
- हरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए ! हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए !!
- तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा
- पार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय
- दही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा