नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमेवर शहीद झालेल्या किंवा युद्धात 60 % पेक्षा जास्त अपंगत्व असणार्या सैनिकांसाठी केंद्र सरकारने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. या सैनिकाच्या कुटुंबियांना मिळणारी नुकसान भरपाई 4 पटींनी वाढवण्यात आली आहे.
सैनिक देशाचे संरक्षण करण्यासाठी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यासाठी ते आपल्या घरापासून व कुटुंबापासून दूर राहतात. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक मदतीत वाढ करण्यात आली आहे.
सीमेवर शहीद झालेल्या किंवा युद्धात 60% पेक्षा जास्त अपंगत्व असणार्या सैनिकांच्या कुटुंबियांना मिळणारी नुकसान भरपाई 4 पटींनी वाढवण्यात आली आहे.
- नियमित खजूर खाल्ल्याने होतात ‘हे’ ११ आरोग्य फायदे, जाणून घ्या
- तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट
- नियमित खा शेंगदाणे, होतील ‘हे’ आरोग्यदायी १० फायदे, जाणून घ्या
- तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या
- सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय
- ‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे
- संत्र्यापेक्षा सरस आहे शिमला मिरची ! ‘हे’ आहेत ७ आश्यर्चकारक फायदे