वृत्तसंस्था – आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात आपण दिलेली सर्व वचने पूर्ण झाली आहेत की नाहीत अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वेळावेळी होत असते. त्यामुळं ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हाच आमचा संकल्प असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. हरियाणातील पंचकुला येथे एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
https://twitter.com/ANI/status/1162997451504197640
जम्मू-काश्मीर मधून कलर ३७० हटविणार असल्याचे भाजपने लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान जाहिरनाम्यातून सांगितले होते. त्याची वचनपुर्ती मोदी सरकारने केली आहे. आम्ही दिलेली सर्व वचने पुर्ण करतो. कुठलेही आश्वासन अथवा वचन अपुर्ण राहणार नाही याची काळजी आम्ही घेतो. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत वेळावेळी आमच्याकडे विचारणा करत असतात. त्यामुळं भाजप दिलेल्या सर्व वचनांची पुर्तता करेल असा विश्वास देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम