‘या’ कारणामुळं ‘इथं’ संध्याकाळ झाली की पोरी होतात ‘नग्‍न’

पटना : वृत्तसंस्था – सध्या बाजारामध्ये मुलींच्या फॅशनच्या वेगवेगळ्या वस्तू येत आहेत. मुलींनी घातलेल्या कपड्यांमुळे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याची चर्चा आपल्या देशात होते. योग्य आणि व्यवस्थित कपडे घालण्यावरून मुलींना खडसावले जाते. मात्र भारतात अशी एक जागा आहे त्या ठिकाणी पालकच आपल्या मुलींना त्यांचे कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करतात.


मुली आपले कपडे काढून घराबाहेर पडतात

बिहार राज्यातील एका गावामध्ये पालक आपल्या मुलींचे कपडे काढून त्यांना घराबाहेर पाठवतात. जेणेकरून देवी देवता लाजतील आणि शेतातील पीक चांगले येईल. या गावातील मुली सुर्य मावळल्यानंतर आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून आपापल्या घराबाहेर पडतात. असे केल्याने देवाची आपल्यावर कृपा होईल अशी धारणा या ठिकाणच्या लोकांमध्ये आहे. त्यामुळे ते आपल्या मुलींना नग्न करून घराबाहेर पाठवतात.

हे आहे कारण

कमी पाऊस झाल्यानंतर या ठिकाणचे लोक मुलींना आपल्या अंगावरील कपडे उतरवायला सांगून त्यांना घराबाहेर पाठवतात. मुलींना कपडे काढून शेतात पाठवल्यानंतर वरुण देव लाजले आणि तो जास्त पाऊस पाडेल अशी धारणा या ठिकाणच्या लोकांमध्ये आहे. जो पर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत मुलींना अशा प्रकारे कपडे काढून शेतात पाठवले जाते.

आरोग्यविषयक वृत्त