पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याहून जयपूरला निघालेले इंडिगोच्या विमानाने (6E-6129) आज (गुरुवार) मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केले. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे विमान मुंबईत उतवण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. वेळापत्रकाप्रमाणे हे विमान गुरुवारी सकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी जयपूर विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितनुसार, विमान उड्डाणाच्या आदर्श निमयमावलीप्रमाणेच हे विमान मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले. या विमानाचे सध्या परीक्षण केले जात असून, प्रवाशांना दुसऱ्या विमानाने जयपूरला पाठवण्याची सोय करण्यात आली आहे.
इंडिगोच्या विमानाने गुरुवारी पहाटे पुण्याहून उड्डाण केले होते. पण ते सकाळी 3 वाजून 47 आकाशात उडाले. वापीजवळ पोहचल्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –