आतंकवाद्यांच्या निशाण्यावर RSS चे नेते, सुरक्षा यंत्रणांनी केला ‘खुलासा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संघाच्या नेत्यांवर आतंकवादी वैश्विक हल्ल्याच्या तयारीत असून ते आईइडी किंवा स्फोटकांनी भरलेल्या वाहनांनी हल्ला करू शकतात. हा खुलासा आयबी या सुरक्षा यंत्रणेने केला आहे. हा हल्ला महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान मध्ये होण्याचा धोका आहे.

एनआयए च्या अहवालानुसार आतंकवादी हे संघाचे मोठे नेते किंवा पोलीस स्टेशनवरती हॉल करू शकतात. तो हल्ला आईइडी स्फोटकानी घडवले जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. मागील महिन्यात बेंगलोर पोलिसांनी ‘सीएए’ च्या पाठिंब्यासाठी निघालेल्या मोर्चात संघ स्वयंसेवकाची हत्या झाली होती त्याबद्दल ४ अज्ञात व्यक्तींना अटक केली होती.

वरून बोपाला याच्यावरती अनेक वर झाले पण ते त्यातून थोडक्यात वाचले होते. त्या रोपींची नावे अनुक्रमे सैय्यद अकबर,सैय्यद सिद्दीकी अकबर, अकबर बाशा, सनाउल्लाह शरीफ, सादिक उल अमीन अशी असून ते कोणत्या तरी मोठ्या कारस्थान करण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली.