मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सरकार स्थापनेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत येऊन राजकीय स्थितीचा आढावा घेतला आणि मुख्य मंत्रीपद अडिच अडिच वर्षासाठी भाजप आणि शिवसेनेत वाटून घ्यायचे असे ठरले नव्हते हे स्पष्ट केले.
याखेरीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हेसुद्धा यापूर्वीच ठरले होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल असेही गडकरी यांनी सांगितले. फडणवीस पक्षात एकाकी पडले असे चित्र निर्माण झाले, गडकरी यांच्या स्पष्ट भूमिकेने केंद्रीय नेतेही फडणवीस यांच्या पाठिशी आहेत हेही दिसून आले आहे.
सरकार बनविण्यासाठी मध्यस्थीची तयारी गडकरी यांनी दाखविली. सरकार बनविण्याच्या प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा सरसंघचालक मोहन भागवत यांचा संबंध अजिबात नाही असेही गडकरी यांनी सांगितले.
Visit : Policenama.com
- अचानक ‘गोड’ किंवा ‘जंकफूड’ खाण्याची इच्छा हे ‘टेन्शन’चे लक्षण, जाणून घ्या अन्य लक्षणे
- जास्त ‘प्रोटिन्स’चा होतो ‘किडनी’वर परिणाम, असे ओळखा प्रोटिन्सचे प्रमाण
- भरपूर खा…आणि वजनही ठेवा नियंत्रणात, जाणून घ्या पद्धत
- ‘स्मोकिंग’च्या सवयीने त्रस्त आहात का ? योगा करा आणि सोडवा व्यसन
- कॅटरिनासारखी ‘टॉवेल एक्झरसाइज’ करा आणि ‘स्लीम’ व्हा
- शांत झोप येत नाही का ? मग आहारात ‘हे’ आवश्य घ्या, जाणून घ्या
- चालण्याचे ‘हे’ आहेत ५ मोठे फायदे, तूम्हाला माहित आहेत का ? जाणून घ्या