नवी दिल्ली : वृत्तंसस्था – काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे जमीयत उलेमा – ए – हिंदने म्हणले आहे. दिल्लीत झालेल्या उलेमा – ए – हिंदने एक प्रस्ताव पास केला. त्यात ते म्हणाले की, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि सर्व काश्मीरी आमचे भाऊबंध आहेत. कोणत्याही फुटीरतावाद्यांचे आंदोलन ने की फक्त देशासाठई तर काश्मीरसाठी देखील धोकादायक आहे.
Mahmood Madani, Jamiat Ulema-e-Hind: Pakistan is trying to project on the international forum that India muslims are against India, we condemn this act of Pakistan. https://t.co/YQ8BYcgkGY
— ANI (@ANI) September 12, 2019
ते म्हणाले की, आम्हाला वाटते की काश्मीरी लोकांच्या लोकशाहीची आणि मानवाधिकाराची रक्षा करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यामुळे आम्हाला वाटते की त्यांची सुख भारताबरोबर असणे हे आहे. विरोधी शक्ती आणि शेजारील देश काश्मीरला नष्ट करण्याचा विचारात आहेत.
जमीयत उलेमा – ए – हिंदचे अध्यक्ष मौलाना अरशद मदनी यांनी शुक्रवारी RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच भेट घेतली, ही भेट दिल्लीत केशव कुंज वर झाली.
दोघांच्या भेटीत झाली ही चर्चा –
दोघांची चर्चा जवळपास 1 तासाहून अधिक वेळ सुरु होती, दोघांच्या भेटीची भूमिका अनेक दिवसांपासून सुरु होती यासाठी भाजपचे माजी संघटक महासचिव राम लाल यांनी अनेक प्रयत्न केले.
दोघांनी मॉब लिंचिगमधून होणाऱ्या हत्या, घडणारे अपराध रोखण्याच्या चर्चेवर भर दिला. यात NRC आणि इतर काही मुद्यावर चर्चा करण्यात आली.
- सकाळी पोट साफ होत नाही का? झोपण्यापुर्वी खा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
- कफची समस्या सतावयेत का? ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय
- हार्ट ब्लॉकेज’ मोकळे करणारा प्रभावी आयुर्वेदिक उपचार, जाणून घ्या
- मुलांना निरोगी ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा आहारासंबंधी ‘या’ गोष्टी
- काबुली चना भिजवून खाल्ल्याने होतात हे १० आरोग्य फायदे, जाणून घ्या
- SCAD हा आजार होतो फक्त महिलांना, जाणुन घ्या याविषयी १० गोष्टी
- पुरळ न होण्यासाठी लांब राहा रक्तशर्करा वाढवणाऱ्या आहारापासून
- ठणठणीत व्यक्तीलाही अचानक येतो ‘हार्ट अटॅक’, जाणून घ्या बचावाचे ५ उपाय
- वैवाहिक आयुष्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी प्या ‘हे’ खास सूप
- अधिक प्रोटीन घेण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या, शरीरात वाढू शकते अॅसिडिटी