नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने घोषणा केली आहे की जम्मू काश्मीरमधील पंच सरपंचांना 2 – 2 लाख रुपयांंचा विमा देण्यात येईल. गृहमंत्री अमित शाह यांना मंगळवार काश्मीरच्या 22 गावातील पंच आणि सरपंचाची भेट घेतली. हे तेच लोक आहेत ज्यांना दहशतवाद्याकडून सतत धमक्या देण्यात येतात तरीही त्यांनी निवडणूक लढली. या बैठकीत इतर अधिकारी देखील सहभागी झाले होते.
Delhi: Home Minister Amit Shah, MoS Home Nityanand Rai, Union Minister Jitendra Singh, Home Secretary AK Bhalla, Additional Secretary Gyanesh Kumar, meet village heads from Jammu & Kashmir, at Ministry of Home Affairs. pic.twitter.com/zZgFFUnch1
— ANI (@ANI) September 3, 2019
दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर अमित शाह यांनी काश्मीरी डेलिगेशनला आश्वासन दिेले की काश्मीर खोऱ्यात पुढील दोन आठवड्यात मोबाइल इंटरनेट सेवा सुरळीत सुरु करण्यात येईल.
काश्मीरी डेलिगेशनलने अमित शाहांची भेट घेतली त्यावेळी या भेटीत दावा करण्यात आला की जम्मू काश्मीरमधील सरपंच आता अधिक मजबूत होतील. कलम 370 रद्द केल्यानंंतर 73 घटनादुरुस्ती लागू करण्यात आली होती. तसेच या चर्चेनंतर पंच आणि सरपंचांना दोन लाखाच्या विम्याची घोषणा करण्यात आली.
- आरोग्यविषयक वृत्त –
तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे - शरीराला थंडावा देतात ‘हे’ पदार्थ, अवश्य करा यांचे सेवन, जाणून घ्या
- देशातील युवा वर्ग होत आहे ह्रदयविकाराने त्रस्त, अशी घ्या काळजी
- नैसर्गिक सौंदर्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, निस्तेज, कोरडा चेहरा होईल तजेलदार
- काकडी खाल्ल्याने होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे, तुम्हाला माहीत नसावेत
- कोणत्या फळात किती पाणी, जाणून घ्या ; वजन कमी करण्यासही फायदेशीर
- २ रुपयांच्या तुरटीने संधीवात होतो दूर, जाणून घ्या इतरही अमेझिंग फायदे
- ‘ही’ ५ फळे वेगाने करतात ‘फॅट बर्न’, आजच करा ‘डाएट’मध्ये समावेश
- रोज चिमुटभर मिरपुड खाल्ल्याने कमी होईल वजन, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ७ लोकांनी अवश्य प्यावा ‘पायनॅप्पल ज्यूस’, जाणून घ्या काय आहे कारण
- लग्नापूर्वी वर-वधूला का लावली जाते हळद ? जाणून घ्या
- मानवाने प्राण्यांकडून शिकाव्यात अशा ‘या’ गोष्टी, राहाल नेहमी निरोगी, सशक्त
- धान ! ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो मृत्यू, जाणून घ्या १२ संकेत