मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेच्या तिकिटावर दीपाली सय्यद यांनी निवडणूक लढवली होती तर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी 75639 इतक्या मतांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला आहे. दोघांमध्ये झालेल्या तुल्यबळ लढतीत अखेर क्षितिज ठाकूर यांनी विजय मिळवला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीपाली सय्यद यांनी या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. त्याचबरोबर या मतदारसंघातून दोन वेळा निवडून गेलेल्या क्षितीज ठाकूर यांनी देखील याठिकाणी जोर लावत चांगली लढत दिली होती. मात्र अखेर या लढतीत क्षितिज यांचा विजय झाला. या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना 109283 इतकी मते मिळाली असून दीपाली सय्यद यांना 33644 मते मिळाली आहेत.
उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
1) आव्हाड जितेंद्र सतिश (राष्ट्रवादी काँग्रेस )-109283
2) दिपाली जहांगीर सय्यद (शिवसेना )-33644
3) अबु अल्तमश फैजी (आम आदमी पार्टी )-30520
4) फरहत मोहम्मद अमीन शेख (इंडियन यूनियन मुस्लिम लीग)-717
5) कल्पना पंढरीनाथ गायकवाड(अपक्ष)-557
6) मोहम्मद यूसुफ मोहम्मद फारुख खान (बसप )-496
7) नोटा -2566
टीप : मतदानाची आकडेवारी हि निवडणूक आयोगाच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ सेवन केलंत तर डोकं चालेल जबरदस्त ! जाणून घ्या काय आहे यामध्ये –
- डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार –
- डोळे आल्यास अशी घ्या काळजी, संसर्गापासून वाचण्यासाठी असे करा उपाय –
- आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या –
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार –
- पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर –