नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेकायदा क्रिया प्रतिबंधक (संशोधन) विधेयकाला २४ जुलैला लोकसभेत तर राज्यसभेत २ ऑगस्टला समंत करण्यात आले. या कायद्यात एखाद्या व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्यांच्या त्या भागातून बाहेर पडण्यास म्हणजे संचार स्वातंत्र्यावर नियंत्रण येते. पंरतू आता या नव्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या अक्षेपार्य हलचाली आढळ्यास त्याला दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने ही घोषणा केल्यानंतर आता त्याच्या विरोधात नवा यूएपीए बुधवारी लागू करण्यात आला. नव्या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या अक्षेपार्य हलचाली आढळ्यास त्याला दहशतवादी घोषित करण्यात येणार आहे आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.
गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार सरकारने बेकायदा क्रिया प्रतिबंधक कायदा १४ ऑगस्ट २०१९ ला लागू करण्यात आला आहे. यामुळे या कायद्यानुसार व्यक्तीला दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्यांच्या संचार स्वतंत्र्यावर नियंत्रण आणता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.
यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महानिर्देशकाला दहशतवादी घोषित व्यक्तीची संपत्ती जप्त करण्याचे आधिकार देण्यात आले आहे. या कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ८ ऑगस्टला मंजूरी दिली. यानंतर या कायद्याला लोकसभेत २४ जुलैला आणि राज्यसभेत २ ऑगस्टला समंत करण्यात आले.
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या