ठाणे :पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यातील मुंब्रा कळवामध्ये जितेंद्र आव्हाड आघाडीवर असून शिवसेनेच्या दीपाली सय्यद या पिछाडीवर आहेत. जितेंद्र आव्हाड हे 27 हजार मतांनी आघाडीवर असून हि आघाडी खूप मोठ्या प्रमाणात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीपाली सय्यद यांना आव्हाड यांच्या विरोधात उतरवत शिवसेनेने मोठा डाव खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सध्याच्या काही फेऱ्यांनंतर आव्हाड आघाडीवर असून त्यांच्यासाठी हि आनंदाची बाब आहे. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये हि आघाडी अशीच राहणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीप : हा अंतिम निकाल नाही. आणखी मतमोजणी चालू असून अजून अनेक फेऱ्या बाकी आहेत
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –