मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दि. १९ सप्टेंबर – गुजरात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे असे मोदी बोलत असतील आणि आज महाराष्ट्र एक नंबरवर असल्याचे फडणवीस बोलत असतील तर मोदींनी महाराष्ट्र की गुजरात एक नंबरवर आहे देशातील जनतेला जाहीर करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोदींना दिले आहे.
सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबरला असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर केले आहे.त्याचा समाचार घेताना नवाब मलिक यांनी हे आव्हान दिले आहे.
याअगोदर नरेंद्र मोदी गुजरात हे देशात सर्वच क्षेत्रात एक नंबरवर आहे आणि आजही गुजरात एक नंबरवर आहे असे बोलत होते असेही नवाब मलिक म्हणाले.
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा