मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अद्याप भाजप-शिवसेना यांचे जागावाटपावरून घोडे अडले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे ‘कलम 370‘ मुद्यावर अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते.
Union Home Minister & BJP President Amit Shah: The issue of Pakistan Occupied Kashmir (PoK) wouldn't have been there had the then Prime Minister Jawaharlal Nehru not announced an untimely ceasefire in 1947, when the Army was strongly fighting against Pakistani infiltrators in J&K pic.twitter.com/u36iWMfZRc
— ANI (@ANI) September 22, 2019
राज्यात निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आज भाजपने प्रचाराचा नारळ फोडला. या कार्यक्रमात संबोधित करताना अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले. निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा उल्लेख अमित शहा यांनी केला. त्यामुळे राज्यात युती होवो अगन न होवो राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सुत्रे पुन्हा देवेंद्र फणवीस यांच्या हातात राहतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.
Union Home Minister Amit Shah in Mumbai: I congratulate Prime Minsiter Modi's bravery and grit. He removed Article 370 & 35A in the very first session of the Parliament as soon as we formed the govt for the second time with 305 seats. pic.twitter.com/oFjM933OFT
— ANI (@ANI) September 22, 2019
कलम 370 वरून बोलताना अमित शहा यांनी काँग्रेसवर निषाणा साधला म्हणाले. कलम 370 काश्मीरात रक्तपात होईल असे काँग्रेस बोलत होते. मात्र, 5 ऑगस्टपासून ते 22 सप्टेंबर पर्यंत एकही गोळी चालवली नाही. तसेच एकही मृत्यू झाला नसल्याचे अमित शहा यांनी सांगितले. कलम 370 वरून जे बोलत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसवर निषाणा साधताना अमित शहा म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमूक झाले तर आम्ही जूंकू, तमूक नाही झाले तर आम्ही जिंकू, असे गणित मांडत आहेत. काहीह झाले तरी भाजप पक्षाचा निश्चित आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास अमित शहा यांनी बोलून दाखवला. पुलवामा सारखा अतिरेकी हल्ला झाला नाही तर महाराष्ट्रात सत्तांतर निश्चित आहे असे शरद पवार म्हणाले होते.
Visit :- policenama.com
- रोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव
- नियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या
- रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!
- ‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा
- ‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय
- या लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’! खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या
- प्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी
- छोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे
- प्रवास करताना उलटी का होते? ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य
- झोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे
- हे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा