मेनका गांधींनी SHO ला धारेवर धरलं, म्हणाल्या – ‘झाड तोडणार्यांना तात्काळ तुरूंगात टाका अन्यथा…’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेनका गांधी आपल्या सुलतानपूर मतदारसंघात दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या निवासस्थानी अनेक तक्रारदारांनी गर्दी केली. त्याच वेळी, एका महिलेने लंभुआ भागातील झाडे तोडल्याची तक्रार केली. झाड तोडल्याची तक्रार ऐकल्यानंतर मेनका संतापल्या. त्यांनी एसएचओला फोन करून सांगितले की, वृक्षतोड करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. आज जर तुम्ही वृक्षतोड करणाऱ्याला नाही उचलले तर, माझ्या इतके वाईट कोणी नसेल.’
मेनका पुढे म्हणाल्या की, आजपर्यंत तुमच्या क्षेत्रात बरीच झाडे तोडली गेली आहेत, तुम्ही काही केले नाही. पृथ्वी पाल यांनी वृक्षतोड केली आहे, जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांना आधी उचला आणि तुरुंगात टाका.’
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या –
- मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात... –
- वारकरी गळ्यात ‘तुळशी’चीच माळ का घालतात ? जाणून घ्या कारण –
- देवासाठी भरपूर पैसा खर्च केला म्हणजे देव भेटतो हा माणसाचा ‘भ्रम’ आहे : संत तुकोबाराय –
- माणूस चांगला आहे की वाईट हे त्याच्या ‘जाती’वरून नाही तर ‘गुणा’वरून ठरवावे : संत तुकोबाराय
- ‘हसता-खेळता’, ‘चालता-बोलता’ही ‘भक्ती’ करता येते, जाणून घ्या –
- मरतेवेळी भगवंताचे नाम’स्मरण’ केल्याने ‘हे’ फायदे होतात ?, जाणून घ्या –
- ‘परमार्थ’ केंव्हा करावा ? बालवयात, तारुण्यात की म्हातारपणी ?, जाणून घ्या –
- श्री संत भगवानबाबांची 55 वी पुण्यतिथी शिरूर मध्ये उत्साहात साजरी –