[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’54a86680-cde4-11e8-b43f-d33dc38f4978′]
गिरीश बापट म्हणाले, “सत्याचे प्रयोगऐवजी सत्तेचे प्रयोग सुरु आहेत. सत्तेचे प्रयोग जरा बाजूला ठेऊ. उद्या कोणी ना कोणी सत्तेत येईल. इथे काही कुणी चिरकाल आलेला नाही. खरे सत्याचे प्रयोग केले पाहिजे जनमानसात गेलं पाहिजे ”.
भेसळ करणाऱ्यांवर कारवाई –
[amazon_link asins=’B01LZKSUXF,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8059b47b-cde4-11e8-993e-ff55f0e69e46′]
देशभरात मी टू ही चळवळ सुरु झाली आहे, त्यामुळे अनेकांना न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा. मात्र, याचा गैरवापरही होऊ शकतो हे ही लक्षात ठेवायला हवे, असंही गिरीश बापट यांनी नमूद केलं.
…अन् त्याच्या भीतीपोटी तरुणीची आत्महत्या