‘लपून-छपून’ भेटणार्‍या ‘त्या’ प्रेमी युगूलाचं गावकर्‍यांनी भरगर्दीत केलं ‘शुभमंगल’ !

नालंदा : वृत्तसंस्था – बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. चोरून चोरून भेटणाऱ्या प्रेमीयुगुलांना पकडून लोकांनी त्यांचे लग्न लावून दिले आहे. हे लग्न मुलगा आणि मुलीच्या नातेवाईकांच्या साक्षीने लावण्यात आले.

Nalanda

ही घटना मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जिल्ह्यातील आणि ज्ञाननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नालंदातील आहे. एका गावातील हॉटेलमध्ये हे जोडपे एकमेकांना भेटायला आले होते. ही बातमी मुलीच्या भावाला कळली. भावाने ही माहिती गावकऱ्यांना दिली. यानंतर गावकऱ्यांनी या प्रेमीयुगुलाला पकडून त्यांचे लग्नच लावून दिले. मुलाचे नाव विक्की आहे तर मुलीचे नाव राणी असे आहे. गावातील मंदिरात ब्राह्मण बोलावून यांचे लग्न लावून देण्यात आले. या प्रसंगी दोन्ही बाजूचे नातेवाईक उपस्थित होते. दोन्हीकडील नातेवाईकांनी या लग्नाचा स्वीकार देखील केला आहे. नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी या जोडप्याला आशीर्वाद दिला.

या अनोख्या लग्नाची चर्चा पूर्ण नालंदा जिल्ह्यात होत आहे. स्थानिक नागरीकांचे देखील कौतुक होत आहे. मुलीचा भाऊ आणि नातेवाईकांचे देखील कौतुक केले जात आहे. या सर्व घटनांमुळे प्रेमीयुगल खूप खुश आहेत.

आरोग्यविषयक वृत्त 

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही