अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली आणि कोल्हापूर येथे पूरपरस्थितीमुळे महाजनादेश यात्रा थांबवली गेली होती. आता पुन्हा ही यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा नगरमध्ये शनिवार व रविवारी येणार होती. मात्र यात्रा एक दिवस पुढे ढकलून ती रविवारी व सोमवारी नगरला राहणार आहे.
शिर्डी येथून या महाजनादेश यात्रेचा शुभारंभ होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अकोलेसह तीन सभा होणार आहेत. दुसऱ्या दिवशी नगर शहर, पाथर्डी आणि जामखेड येथे सभा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या सभांसाठी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे, माजी खा. दिलीप गांधी, भाजपा जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन जय्यत तयारी केली आहे. या यात्रेदरम्यान भाजपामध्ये कोण-कोण प्रवेश करणार, याकडे जिल्हावसियांचे लक्ष लागले आहे.
- कारल्याची पाने अनेक आजार करतात गायब, ‘हे’ उपाय करून पहा
- दिवसभरात ‘या’ ७ चुकांमधून केली एक चुक, तर होऊ शकतो ‘डायबिटीज’
- तरूणांनो, हँडसम दिसायचेय ? …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ
- झोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम
- गव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय
- वयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन ? आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण
- रोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण
- दिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पोहचवू शकतात धोका ! वेळीच घ्या काळजी
- ‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी
- सौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या