धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – अतिवृष्टीमुळे कोल्हापुर शहर आठ ते दहा दिवस पाण्यात होते. पुरात काही जणांना जिव गमवावा लागला. परंतु अशा संकटातच माणुसच माणसाच्या मदतीला धावून आला.
माणसाने माणसा सम वागणे. ह्या पध्दतीने धुळ्यातील कुमार नगरातील बाहावलपुरी पंचायत भवन हरियाली परिसर हमारा ग्रुप, गो ग्रीन ग्रुप वतीने समाज बांधवाना कोल्हापुर पुरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले.
समाजातील प्रत्येक घरातुन संसार उपयोगी साहित्य जमा करुन ते पँकिंग करुन एक आयशर ट्रक मध्ये भरुन आज हा ट्रक दुपारी कोल्हापुरकडे रवाना झाला.
मदत गोळा करण्यासाठी हरियाली ग्रुप मधील डॉ. रवि लालका, शैलेश लुल्ला, राजेश गुंडियाल, मनोज रेलन, अशिष मंदान, नितीन वधवा, रवी भगत, रौशन रेलन, अभिषेक रेलन, जुगल मंदान, मोहित वधवा, पियुष आहुजा, यश रेलन, अशिष रेलन ह्या सगळ्यांनी परिश्रम घेतले.
- तुळशीचे पाणी अशाप्रकारे पिल्यास होतील अनेक फायदे, ‘हा’ उपाय करून बघा
- विवाहित महिला का घालतात जोडवे ? आरोग्याचे ‘हे’ होतात ३ फायदे
- ‘या’ नैसर्गिक पद्धतीने वाढू शकते तुमची लैंगिक क्षमता
- अंडकोषात वेदना होण्याची ‘ही’ कारणे असू शकतात
- काही सेकंदातच जखमेचा ‘रक्तस्त्राव’ थांबवण्यासाठी करा हे ६ घरगुती उपाय
- तुम्ही तोंडासंबंधी ‘या’ चुका करता का ? होऊ शकतात या समस्या, वेळीच व्हा सावध !
- अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘हरड’, नियमित सेवन केल्याने दूर राहतील आजार