‘इथं’ सुरू होणार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ‘स्कीम’, शेतीसाठी प्रत्येकाला मिळणार 25-25 हजार रूपये, जाणून घ्या
नवी दिल्ली वृत्तसंस्था – प्रधानमंत्री किसान योजना शुक्रवारपासून सुरु करण्यात आली मात्र त्यानंतर झारखंड राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. शनिवारपासून झारखंड सरकार स्थानिक शेतकऱ्यांना ५ एकर प्रमाणे वर्षाला २५ हजार रुपये देणार आहे. प्रधानमंत्री किसान योजनेव्यतिरिक्त ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते येत्या विधानसभेच्या निवडणूक लक्षात घेऊन राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. झारखंड राज्य हे शेतकऱ्याना एवढी मोठी मदत करणारे प्रथम राज्य ठरले आहे. या आधी देशात इतकी मोठी मदत अजून कोणत्याही राज्याने जाहीर केलेली नाही.
या योजनेची सुरवात राज्यातील सर्व जिल्ह्यानमधून एकसाथ होणार आहे. सुमारे ३५ लाख शेतकऱ्याना ३ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्याना औषध, बी – बियाणे यांसाठी कर्ज घ्यावे लागू नहे यासाठी राज्यसरकारने हा मोठा निर्णय घेतला असल्याचे समजते.
- कसे मिळणार शेतकऱ्याना पैसे ?
आधार कार्ड लिंक असलेले बँक अकाऊंट ला थेट रक्कम जमा होणार आहे.
ही रक्कम दोन इंस्टालमेंट मध्ये जमा होईल
सर्व जिल्ह्यांमध्ये एकसाथ होणार सुरुवात
स्थानिक शेतकऱ्यालाच याचा लाभ होणार- ‘या’ भाज्यांमध्ये आहे ऑरेंजपेक्षा जास्त ‘व्हिटॅमिन सी’, अवश्य वाचा
- यामुळे वाढू शकतात ‘प्रेग्नेंसी’चे चान्सेस, ‘या’ ९ पध्दती आवर्जून करून पहा
- अशी तरुणी करते तुमच्यावर आयुष्यभर प्रेम ! जाणुन घ्या ‘हे’ खास संकेत
- सावधान ! अंधारात ‘स्मार्टफोन’ वापरताय, तर होऊ शकते ‘ही’ समस्या ; जाणून घ्या
- कोमट तेलाने मसाज करा, ‘हे’ आहेत ५ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या
- नात्याचा उलघडा करतात झोपण्याच्या ‘या’ पद्धती, पाहा तुम्ही कसे झोपता
- घरात शुध्द हवा खेळती राहावी यासाठी लावा ‘ही’ ४ रोपे, आजार होतील दूर
- प्रेग्नेंसीमध्ये वापरु नयेत ‘हे’ ४ ब्यूटी प्रॉडक्ट्स, तुमच्यासाठी ठरु शकते धोकादायक!
- ‘नैसर्गिक सौंदर्य’ हवे असेल तर प्रत्येक महिलेने लक्षात ठेवाव्यात ‘या’ ६ टिप्स ; जाणून घ्या