नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – आयएनएक्स मीडिया घोटाळयाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपुर्व जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तूर्तास तरी दिलासा मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश एनव्ही रामण्णा यांनी पी. चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्याकडे पाठविली आहे.
पी. चिदंबरम यांच्यावतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, सलमा खुर्शीद यांनी याचिका दाखल केली होती. मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला होता. त्यानंतर तात्काळ सीबीआयचे पथक चिदंबरम यांच्या घरी जाऊन धडकले होते. तेव्हपासून ते बेपत्ता आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिला न दिल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
- केसांना रोज तेल लावणे असते लाभदायक, मिळते संपुर्ण पोषण, जाणून घ्या
- सावधान ! नेहमी स्वच्छ दिसणाऱ्या ‘या’ ५ वस्तू कधीच नसतात स्वच्छ, जाणून घ्या धोके
- वृध्दावस्थेत ‘या’ वेदना टाळायच्या असतील तर तारुण्यातच करा ‘पादोत्तानासन’
- ‘हे’ ५ पदार्थ चेहऱ्यावर लावण्याची करु नका चुक, त्वचा होऊ शकते खराब
- फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या
- केळ ‘या’ खास पदार्थांसोबत खाल्ले तर होतील ‘हे’ खास लाभ, जाणून घ्या
- शाकाहारी व्यक्तींना मिळू शकतात नॉनव्हेजचे फायदे, ‘हे’ आवश्य सेवन करा
- आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने धुवा दूधाने केस, होतील ‘हे’ खास फायदे