शिमला : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेश मधील मनाली आणि कुल्लू मनाली हे शहर पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. अनेकजण आपल्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येथे जात असतात. मात्र जर कोणी या पावसाळ्यात मनालीला जाण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये सध्या पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी महापूर येत असून अनेक रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. मनाली आणि कुल्लू मनाली येथील राष्ट्रीय महामार्ग ३ चीही अशीच काहीशी परिस्थिती आहे. पावसाच्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाला अक्षरशः भगदाड पडले आहे. आणि पाणी आता महामार्गाच्या दिशेने वाहू लागले आहे.
पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाची एक बाजू अक्षरशः वाहून गेली आहे आणि भला मोठा खड्डा या ठिकाणी पडला आहे.
Himachal Pradesh: National Highway 3 between Manali and Kullu partially damaged due to landslide and heavy rain. Movement of heavy vehicles stopped, light vehicles still plying pic.twitter.com/KqT9BZLuWZ
— ANI (@ANI) August 18, 2019
राजधानी दिल्लीतही तीच परिस्थिती आहे. दिल्लीत सुद्धा जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे दिल्लीकरांना प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे दिल्ली महानगर पालिकेसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने चित्र पहायला मिळाले.
Delhi: The national capital received rainfall last night. Visuals of waterlogged street, in front of Municipal Corporation of Delhi Civic Center. pic.twitter.com/fY3YzEAnoI
— ANI (@ANI) August 18, 2019
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम