मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – १५ ऑगस्ट रोजी पूर्ण हिंदुस्तानात स्वातंत्र्याचा आनंद साजरा करणार आहे. हा दिवस म्हणजे त्या वीरपुत्रांना आणि जवानांचा स्मरण्याचा दिवस असतो ज्यांनी भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली होती. प्रत्येकजण या स्वातंत्र्य दिनाचा आनंद सेलिब्रेट करताना दिसतो. बॉलिवूडमध्येही असे अनेक सिनेमे आहेत जे पाहिल्यानंतर प्रत्येक देशवासियाला आपल्या भारत भूमीवर गर्व वाटतो. त्यांच्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखंच जणू त्यांना वाटत असतं.
https://youtu.be/KiYdjJo663Q
आपण बॉलिवूडमधील त्या सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत जे देशभक्तीने भरपूर आहेत. हे असे काही सिनेमे आहेत जे पाहिल्यानंतर आजही आपल्या अंगावर शहारा येतो. इतकेच नाही तर या सिनेमांमुळे आपल्या अंगात एक वेगळीच देशभक्तीची भावना निर्माण होते. काही सिनेमांची नावे सांगायची झाली तर बॉर्डर, चक दे इंडिया, रंग दे बसंती, लक्ष्य अशा काही सिनेमांची नावे सांगता येतील. याशिवाय याच वर्षी रिलीज झालेला उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमाही खूप हिट झाला.
देशातील शहर असो वा गाव, गल्ली असो वा मोहल्ला प्रत्येक ठिकाणी स्वातंत्र्य भलत्याच उत्साहात साजरा केला जातो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे अनेकांच्या प्रतिभेला वावही मिळतो.
देशातील प्रत्येक ठिकाणी सिनेमातील देशभक्तीवपर गाणी वाजवली जातात. ही गाणी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना आणखी दृढ होताना दिसते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशाप्रति अभिमान पाहायला मिळतो.
- जीवघेणा ‘लेप्टोस्पायरोसिस’ होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या
- सकाळी रिकाम्या पोटी ‘केळी’ खाल्ल्याने होतील ‘हे’ 3 रोग दूर ; जाणून घ्या
- कोणत्याही औषधाशिवाय ‘या’ नैसर्गिक पद्धतीने वाढवा तुमची लैंगिक क्षमता
- डॉक्टरसुध्दा देतात ‘हे’ लाल पदार्थ खाण्याचा सल्ला, जाणून घ्या का ?
- तुम्हाला खुप बोलण्याची सवय आहे का ? तर ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच, आवश्य वाचा
- अंडी खाऊन एका महिन्यात कमी करा ५ किलो वजन, जाणून घ्या पद्धत
- शरीराच्या ‘या’ भागांच्या मसाजने मिळतील ‘हे’ फायदे, अनेक समस्या होतील दूर
- सुंदर दिसण्यासाठी फिगर मेंटेन करायची आहे का ? मग करा ‘हा’ हुकमी उपाय
- काकडी खाताना कधीही करु नका ‘ही’ चुक, होतील ‘हे’ अतिशय गंभीर दुष्परिणाम