नगररचना विभागाने सुचविलेले बदल पीएमआरडीएला बंधनकाराक नाहीत : पीएमआरडीए आयु्क्त
पीएमआरडीएने तयार केलेली म्हाळुंगे गावची टीपी स्किम ही अंतिम आहे. शासनाने निर्देश दिल्याने केवळ सल्ला घेण्यासाठी नगररचना विभागाची मदत घेण्यात येत आहे. त्यांनी सुचविलेले कुठलेही बदल स्वीकारणे पीएमआरडीएला बंधनकारक नसल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7072f59-ba85-11e8-af3f-91bacf6c91e4′]
मराठ्यांच्या राजकीय पक्षासाठी हर्षवर्धन जाधव घेणार चिंतन बैठक
…मुख्यमंत्री झालो तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता : देवेंद्र फडणवीस
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0285d772-ba86-11e8-8171-8bffd2798d78′]