[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69a282c2-cca8-11e8-b212-c9b3d83550f7′]
[amazon_link asins=’B015KHN37E,B06WP5SXNM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75e11f2d-cca8-11e8-9b1f-cf894d441ea8′]
त्याचप्रमाणे दोषसिध्दीचे प्रमाण वाढून गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी सबळ पुरावे, साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण कमी करण्यावर प्रामुख्याने भर देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. तांत्रिक पुराव्याचा वापर करण्याचे प्रमाण वाढवावे, ज्यामध्ये पुरावा फितूर होण्याची शक्यता नसते. ऑनलाईन तक्रारी नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात नागरिकांना जनजागृती करुन माहिती द्यावी. अधिक सतर्कतेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहावे, गंभीर गुन्ह्यांप्रमाणे निगडीत मोबाईल, दुचाकी चोरी, घरफोडी या घटनांचा तपासही तत्परतेने करुन जनसामान्यांना न्याय द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्या.
तक्रार देण्यासाठी तनुश्री बुरखा घालून पोहोचली पोलीस स्टेशनमध्ये