नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरच्या प्रश्नावर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. व्यंकय्या नायडू म्हणाले की, आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पीओके बद्दल होईल. नायडू म्हणाले की, भारत कोणाच्याही अंतर्गत कामात हस्तक्षेप करत नाही त्याचप्रमाणे दुसऱ्या कोणाचाही स्वतःच्या कामात अंतर्गत हस्तक्षेप खपवून घेत नाही.
विशाखापट्टणम येथे नौदलाच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रयोगशाळेच्या सुवर्ण जयंती समारंभाला संबोधित करताना व्यंकय्या नायडू म्हणाले की काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. आम्हाला युद्ध नको आहे. आम्ही शांतीप्रेमी राष्ट्र आहोत.
नायडू म्हणाले, ‘आम्ही कोणावर हल्ला करत नाही पण जर कोणी आमच्यावर हल्ला करेल तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. पाकिस्तान सोबत आता फक्त पीओकेवर चर्चा होईल. लवकरच मुझफ्फराबादही भारतात येणार आहे. अशा शब्दात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला आहे.
#WATCH Vice President M Venkaiah Naidu in Visakhapatnam: India has never attacked any country. All Tom Dick & Harry came & attacked us. We'll not attack anyone, but if anyone tries to attack us, we will give them a fitting reply which they will not forget in their lifetime. pic.twitter.com/cHRiytCRnt
— ANI (@ANI) August 28, 2019
Vice President M Venkaiah Naidu: One of our neighbours is aiding, funding & training terrorists continuously, without realizing the damage they are doing to humanity & also the damage they are going to inflict on themselves in the coming future, they should understand that. pic.twitter.com/dQ8BmL7h69
— ANI (@ANI) August 28, 2019
गायीच्या शुद्ध तुपाचे फक्त २ थेंब नाकात टाका, होतील ‘हे’ ५ आश्चर्यकारक फायदे !
बीटचे १० चमत्कारीक फायदे, जाणून घेतल्यानंतर आजच सुरू कराल खाणे
दिवसभरात ‘या’ वेळेला २ केळी खाल्ल्याने होतील ‘हे’ १० खास फायदे
‘या’ ७ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो ‘थायरॉइड’, तुम्हीही राहा सावध ! जाणून घ्या ‘ही’ 7 आहेत कारणे
रोज खा ५ काजू, शरीरावर होतील ‘हे’ १० सकारात्मक परिणाम, जाणून घ्या
अंडी उकडताना कधीही करु नका ‘या’ १० चुका, जाणून घ्या ‘ही’ आहे योग्य पध्दत
‘या’ ५ कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो ‘अल्सर’, असा करा बचाव, जाणून घ्या
वयानूसार जाणून घ्या, दिवसभरात किती पावले चालल्यास रहाल तंदरूस्त
स्मरणशक्ती वाढेल दुपटीने, फक्त करा यापैकी कोणताही एक उपाय, जाणून घ्या