मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा येत्या २१ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या महाजनादेश यात्रेला कॉंग्रेस चे नाना पटोले पोलखोल यात्रेतून उत्तर देणार आहेत. मुख्यमंतत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी भाषणे केली, विकासाचे मुद्दे मांडले त्या मुद्द्याची पटोले पोलखोल करणार आहेत. येत्या २० ऑगस्टपासून पटोलेंची पोलखोल यात्रा सुरु होणार आहे.
राज्याच्या झालेल्या विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधकांना आव्हान केले होते. पटोलेंनी हे आव्हान स्विकारले आहे. या यात्रेत ते मुख्यमंत्र्यांची पोलखोल करणार आहेत. फडणवीसांनी ज्या मोजरीतून महाजनादेश यात्रेला सुरवात केली होती त्या मोजरीपासूनच पटोलेही त्याच्या पोलखोल यात्रेला सुरवात करणार आहेत.
मुख्यंत्र्यांनी भाषणात केलेले विकासाचे दावे किती खोटे आहेत यासाठी ही पोलखेल यात्रा असेल. मुख्यमंत्री ज्या ठिकाणी भाषणे करतील त्यातील मुद्द्याची पडताळणी पटोले करणार आहेत. मुख्यमंत्र्यानी त्याच्या भाषणात मांडलेली आकडेवारी, घोषणा यांची प्रत्यक्षात झालेली कामे आणि सरकारी आकडेवारी ते जनतेसमोर मांडतील.
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या