पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – यावर्षी झालेल्या धुव्वाधार पावसात पिकांचे मोठयप्रमाणात नुकसान झाल्याने अगदी भाजीपाल्यापासून धान्याचे उत्पादन घटणार आहे. अशा परिस्थितीत रोजच्या जेवणातील ‘तांदळाच्या’ दराचीही चिंताही सतावणार असेल, हे निश्चित. परंतु तूर्तास तरी आंबेमोहोर आणि इंद्रायणी या स्थानिक तांदळाचे उत्पन्न घटल्याने दर चढे राहणार असले तरी इराण आणि आखातात होणारी बासमती ची निर्यात थांबल्याने आता बासमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहे.
पुढील वर्षभरात तांदळाचे दर कसे राहतील यावर मार्केटयार्ड येथील तांदळाचे होलसेल व्यापारी जयराज अँड सन्स चे संचालक राजेश शहा यांनी प्रकाश टाकला आहे.
Visit : Policenama.com
- विविध आजारांना दूर ठेवतो ‘हा’ चहा, नियमित घेतल्याने होतील ‘हे’ १० फायदे
- ‘डेंग्यू’च्या रुग्णांना ‘या’ ५ गोष्टींच्या सेवनाने मिळेल आराम, जाणून घ्या
- हृदयविकार आणि ‘कार्डिअॅक अॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे
- महिलांनो, अकाली हृदयविकाराचा झटक्याचा धोका वाढतोय! ‘ही’ आहेत ४ कारणे
- ‘या’ ६ सवयी लावून घेतल्या तर दातांचे आरोग्य राहील चांगले, जाणून घ्या
- रोज अंडे खाण्याचे ‘हे’ आहेत ४ फायदे, जाणून घ्या
- महिलांनो, मैत्रिणाचा ‘डाएट फॉलो’ करण्यापूर्वी ‘हे’ जरूर वाचा, ‘ही’ आहेत ५ कारणे