पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या 3 दिवसीय साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं कारर्किदीतील 29 व शतक झळकवलं आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अॅस्ट्रिेलियाने 50 षटकांमध्ये 9 विकेट देवुन 286 धावांचं लक्ष भारतासमोर ठेवलं होतं.
#IndvsAus 3rd ODI: Rohit Sharma brings up his 100; India at 154/1 in 29.3 overs (File pic) pic.twitter.com/4ZNRoiIQ94
— ANI (@ANI) January 19, 2020
287 धावांचा पाठलाग करताना भारतानं आत्तापर्यंत (29.4 ओव्हर) मध्ये 1 विकेट देवुन 155 धावसंख्या उभारली आहे. रोहित शर्मा 100 तर विराट कोहली 29 रन वर खेळत आहेत.