[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’86ecfa1c-ca03-11e8-8f93-919cacca6b94′]
[amazon_link asins=’B07DKNBSV2,B077TQDPVH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b45cbffa-ca03-11e8-878e-572615ca25f1′]
त्यामुळेच संघ परिवारातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत सरकारविरोधात ठराव मांडणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाच्या रेशीमबागेतील सभागृहात होणाऱ्या परिषदेत सरकारविरोधात हा ठराव मांडला जाणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनाही उघडपणे सरकार विरोधात आपली नाराजी व्यक्त करत आहे. नागपुरातील संघाच्या स्मृतीभवन परिसरात शनिवारपासून राष्ट्रीय परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेत वाढत्या महागाईमुळे ग्राहक पंचायत सरकारविरोधात ठराव मांडणार आहे.
PUNE : व्यापाऱ्याचे अपहरण करुन २० कोटींची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक